ह्ल्ली आपली सांकॄती खूप सुघारीत झाली आहे, असेच चित्र सगाळीकाडे दिसते.
याला हातभार लावणारी,मागची पीढी, म्हाणजे आपले आई-वाडील. ते बारेच
शिकले.आणि आपल्या मुलानंना त्याही पेक्षा जास्त शिकवीले.आपण एक खाड्तार
दिवस काढले, आता मुलांना मात्र सुख देउ,” हा विचार कारुन मुलांची लाग्न ठरली,
की तेव्हा पासुनच यांचे सुरु होते,”येथे जागा कामी, नाविन मुलीला अडचान नको,
तुला हावा असल्यास वेगळा फ़्ल्याट घे, आम्ही काय, आहोतच की एकमेकांना.”
माग काय,मुलीच्या भावनांचा विचार केला जातो आणी मुलगा असतो लंपट …..
जर… तर आले की मुलगा सोईने विचार कारतो ….” म्हाणजे आई-वाडिलांना नाही
सांभाळ्ले तारी चालु शकते, तसे ते काही अकदिच म्हातारे नाहित, आणी अधुन
माधुन चाक्कर टाकुन विचार पुस कारायला आहोतच की आपण. शिवाय आपल्या
गरजा किती? बायकोची shopping, मुलांचे शिक्षण, त्यांच्या भारमसाठ फीया, याच
खार्चाचा ताळेबंद लागता लागत नाही, त्यात आणखी कुठे, आई-वाडिलांच्या आजार
पाणाचा खार्च,शिवाय त्यानां पेंशन आहेचकी, ती मग काधी कामाला?”
आपल्या मुलांना आई – वाडिलांनीच जाणवुन दीले की,आम्हांला सांभाळ्ने हे तुझे
कार्तव्य नासुन तो तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. जासा तु जागणार आहेस मरे
पर्यांत, आणी शेवट पर्यांत साथ मागणार आहेस बायको – मुलांची, जासे ते तुझ्या
अयुष्याचा हीस्सा आहेत,तासे आंम्हीही आहोत, तुझे कुटूंब तुझ्या बायका-मुलांन
माध्ये, तसे आमचे तुझ्या माध्ये. तु जासे आयुष्यातुन त्यांना दुर कारु शाकात
नाही, तासेच तु आम्हांलाहि नाही कारु शकत.” पण या जवाबदारीची जाणीव ही
मानापासुन झाली पाहिजे. त्याला कार्तव्याची झालर लागली की, त्यातला आपले
पणा हरवुन जातो. माला आठवत,लाहानपणी आजीला काही त्रास सुरु झाला की आई
-बाबांची कीती धावपाळ सुरु व्ह्यायची,रात्र-रात्र त्याचीं सेवा आम्हीं सागळे मिळुन
कारायचो, आजोबातर एक दीड वर्ष बेड वर होते, आई त्यांच
कारुन थकायची,आम्हींही लाहान मोठी मादत मनापासुन कारायचो, काहीही झाले
तारी आपले आजी – अजोबा वाचलेच पाहीजे हिच काळ्जी आसयची, आणी यात
काही वेगळे आपण करतोय आशी भावना पण नसायची,कारण बहुतेअक घरांमध्ये
हेच चीत्र दिसायचे.
आणी आता सध्याची स्तीथी तर खुपच वाईट. कारण दहा घरांमागे आठ मुले
तरी पारदेशात आसतात ( कुटुंबासह) . N M C ’s Co. लठ्ठ पगार जो
देतात.पण यांच्या परदेशातल्या छोट्या कुटुबांत त्यांचे आई- बाबा मात्र
नसतात. या आई बाबांना मग आधार आसतो तो थोडा-फार शॆजांर्याचा.
त्यांच्या नातवंडात आपली नातवंड पाहाण्याचा, तरी त्यात शिस्त आड येते. “
जास्त कुणाची घरी जाउन बसु नये,’ पुर्वी वाडे, चाळी आस्यायच्या. तासंतास
आम्हीं एकमेकांच्या घरी बासत आसु,प्रत्येकाचा आपाप्ल्या वयाप्रमाणॆ गट
आसयचा,ती चाळ म्हणजे एक मोठ्ठ कुटूंब असायच.एकाच्या घारी साधे
पाहुणे आले तारी,ही बातमी लागेच सागळी कडॆ पासरायची,आणी मग एका
घरातल्या पाहुण्याच स्वागत सागळी मीळुन करायची.एकाच्या घरी जेवणाला
तर दुसर्याच्या घरी नाशत्याला, पाहुण्यांबारोबर बाकीच्यांची पण मजा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत तर खुप मजा, रात्री १२ -१ वाजेपार्यंत आम्हीं खेळत
आसु, आणी त्याच वेळी मोठ्यांच्या आंगणात मॆऎफीली जमलेल्या आसयाच्या,
त्या वेळी काधीच कुणाच्या मनात हा प्रश्न येत नसे,”एवढा वेळ मुल भाहेर
आहेत हे बर दिसत नाहि. …..
पण आता फ्ल्याट, सोसाईटी मुळे चीत्रच बाद्ल. फ्ल्याट माध्ये एकटे
राहानारया आजी – आजोबांना विचाराव लागत, ” काय आहे.. , तु माझ्या
मुली सारखी,आमच्याहिला hart-problem आहे,तेव्हां रात्री काधी त्रास
झालाच तर तुला उठावले तर चालेल ना? म्हनजे गाडीतुन आपल्याला पाट्कन
जाता येइल.माझी गाडी आहे ग, पण रात्रीच डॊळ्यांना नीट दिसत नाही.
शेजारच्यांनी आजुन तेवढी माणुसकी जापली आहे. त्यामुळॆ त्यांच्या एकटे
पाणाची जाणीव, ठेवुन आधुन माधुन नाश्टया, जेवण यांची देवाण घेवाण होत
आसते. आजारी पाडलच तर विचार पुसही होते. आणी आजी – आजोबांना
दुधाची ताहान ताकावर भागवावी लागते, परदेशातल्या मुलाला याची खाबर हि
नसते. आणी लांब राहात आसलेल्या मुलाला सांगुन काशाला त्रास
दयायचा,नाहितरी तो काय कारु शकणार आहे, आसे म्हणत दिवस धकलायचे.
आणी मुलगा….. मुलगा मात्र आपण आगदी न चुकता आई ला फोन कारुन
काशी विचार पुस कारतो, यातच धन्य मानुन घेत असतो.
तुमचं | ashwini (not verified) | ०१ जुलै २००६ - १५:५५
तुमचं निरीक्षण बरोबर आहे.
आई-वडिलांनीच सुरुवातीपासून मुलांना सैल सोडायला नको. मी नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करीत असूनही मला असं वाटतं!
जबाबदारी (दुसरा दृष्टीक༯a> | saket_bagade | ०३ जुलै २००६ - १३:०९
मला या बाबतीत अजून एक बाजू मांडावीशी वाटते:
माझ्या माहितीमध्ये अशी 2 कुटुंबे आहेत की ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. दोन्ही ठिकाणी परिस्थिती साधारण अशी आहे – आजोबा-आजी दोघेच घरी असतात. मन रमविण्यासाठी शेजारी-पाजारी जाणे, पर्यटन करणे असे चालूच असते. पण त्यांची मुलगी, जावई व नातवंडे त्यांच्याच शहरात असल्यामुळे स्वाभाविकपणे हे आजी-आजोबा आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करीत असतात. मुलीचा साहजिकच आपल्या आई-वडिलांकडे ओढा असतो. आणि काहीतरी किरकोळ कारणांवरुन तिचे तिच्या सासू-सासर्यांशी वाद वाढत जातात. आता ह्या हसत्या-खेळत्या घरात विनाकारण कटकटी वाढतात आणि शेवटी त्या घरात सुद्धा फूट पडते. जावयाला बायको आणि आई-वडील यांच्यामध्ये बायकोची बाजू घेणे भाग पडते आणि अजून एक आजोबा-आजी आपल्याच मुलाला पारखी होतात…
अशा गोष्टींना जबाबदार कोण? परदेशात गेलेली मुले? मुलांचे सुख न मिळाल्यामुळे मुलीच्या संसारात विष कालवणारे तिचे आई-वडील? लहान मुलांकडे बघून बायकोची बाजू घेणारा नवरा? की आपल्या लहान मुलांपासून एक आजोबा-आजी हिरावून घेणारी मुलगी?
मला वाटते की प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीट पार पाडली तर कोणीच दु:खी होणार नाही…